मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिव पदी अरुण जमदाडे यांची निवड* बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार


बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार

येथिल पंचायत समितीच्या सभागृहात आज दि.२ डिसेंबर रोजी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या महत्वपुर्ण प्रलंबित  पदाच्या नुतन कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हाकार्यध्यक्ष धनजय पाटील वडजे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक  आयोजीत करण्यात आली होती .सदर बैठकीत  सर्वानुमते  नुतन तालुका कार्यकारणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आसुन यामध्ये तालुका  सचिव पदी अरुण जमदाडे याची तर  कार्याध्यक्षपदी मुरली उत्तरवाड व उपाध्यक्ष  तानाजी पाटील हांडे , उपाध्यक्ष सौ. कनकावार मॕडम , संघटक - सुवर्णकार तर कोषाध्यक्ष पदी " निवडी करण्यात आल्या आसुन या वेळी ग्रामसेवक जि.व्ही. ईबिते , देवराव हंबिरे ,सुनिल हाळदेवाड, शिवाजी शिंदे , संदिप मोरे , झरे,श्रीहरी खतगावे , यु.टी.जाधव, किनवाड , डि.एल. वाघमारे , व्हि.वडजे ,बोधले ,हाणमंत  आंबेराव  यांच्यासह आनेकांची उपस्थिती होती.गेल्या काही महीण्यापुर्वी  श्रिनिवास पाटील मुगावे यांची तालुका अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली होती.तर उर्वरीत नुतन कार्यकारणी निवडी  काही कारणास्तव प्रलंबित होत्या  त्या प्रलबित पदाच्या निवडी आज दि.२ डिसेंबर  रोजी आयोजित बैठकीत  सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आसुन सदर नवनियुक्त पदाधिका-यांचे उपसभापती शंकरराव व्यंकम पञकार  राजु पाटील ,पांडुरग रामपुरे, दतु पाटील माडे,गोविंद मगदुरे, सुभाष काळे,यांच्यासह  विविध क्षेञातील मान्यवरांकडुन अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...