मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..! कुंडलवाडी प्रतिनिधी :

शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..!  कुंडलवाडी प्रतिनिधी :  कुंडलवाडी शहरापासुन पाच ते आठ कि.मी.अंतरावर बांधण्यात आलेल्या बंधारा पाण्यावर लीफ्ट बसवुन जर हजारो एकर जमीन ओलीताखाले आणल्या गेल्यास खर्या अर्थाने इकडील शेतकरी हा सक्षम होईल व कर्जबाजारी राहणार नाही.याचा फायदा अनेक धर्माबादच्या तालुक्यातील काही व बिलोली तालुक्यातील काही अशा अनेक गावाचा पाण्याचा प्रश्न मिटुन हा भाग सुजलाम् सफलाम् होईल. आणी शेतकर्यासह मजुर दारही समाधी जीवन जगेल, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कुंडलवाडी शहर व परिसरातील खेड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेती सिचनांचा प्रश्न मार्गी लागेल. कुंडलवाडी  सोसायटीच्या अतंर्गत च्या लिफ्ट चे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून बाभळी बंधारा परिसरात नवीन  लिफ्ट बसून  बिलोली ,धर्माबाद तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या शेती सिचनासाठी व जनतेच्या  पिण्याच्या पाण्याच्या कायमचा प्रश्न शासनाने सोडवावा - साईनाथ गोविंदू उत्तरवार -चेअरमन ,विविध कार्यकारी सोसायटी कुंडलवाडी, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कॅनॉल द्व

बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार

  खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.                               या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली.  शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विम

**आमदार अंतापुरकर पाहा ह्या रस्ताचे बेहाल**

बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार  बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी  रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत  कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट  दर्जाचे झाले आहे।  सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन  करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे

वनपाल व वनरक्षक यांच्या बेजबाबदार पणामुळे होत आहे बेसुमार वृक्षांची कत्तल बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)

  बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)  बिलोली तालुक्यात  बेसुमार वृक्षांची कत्तल होत असून, प्रतिदिनी मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या वृक्षांची निर्यात अनेक वाहनांद्वारे शेजारील तेलंगाना राज्यात केल्या जात आहे. सदरील प्रकरणाकडे मात्र वन विभाग हेतू परस्पर  दुर्लक्ष करीत असून वन विभागाचा एक कर्मचारी लाकडांची वाहतुक करणा-या वाहनधारकां कडून एंट्री वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून वनविभागाचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" चा नारा कागदोपत्रीच दिसत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. वन विभागा मार्फत सन १९८३ पासून तालुक्यात प्लानटेशन वेगवेगळ्या जातीच्या वृक्षाच्या रोपाची लागवड करण्यात आली. परंतु आज पर्यंत तालुक्यातील वनविभागात झाडे दिसत नाही. पण शेतक-यांच्या बांधावर हजारो झाडे दिसतात.बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गावर होणारा दुष्परिणाम आज देशाला भोगावा लागत आहे. एकेकाळी उन्हाळ्यात ४०% तापमान असतांना आज घाडीला ४५ % वर तापमानावर येवून ठेपले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीमुळे वन उद्ध्वस्त होत आहेत. वन विभागाकडून एकी कडे " झाडे लावा झाडे जगवा"  असा संदेश दिला  जात असतांना मात्र तेलं