मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर ८, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .

नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .  . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . तालुका प्रतिनिधी  नायगाव - माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन एका हिप्परगा येथिल शेतकऱ्यांचा बैल तर दुसऱ्या शेतकऱ्यांची गाय मरण पावली आणि सदर विजेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्यांचा १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी झाल्याचे व्रत असून जखमी मुलांना नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आल्याची माहीती गावाचे सरपंच राजीव पाटील कदम यांनी सांगितले असून सदर बैलाचा व गायींचा पंचनामा करण्यासाठी नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई यांच्या आदेशानुसार तलाठी हारीश तळकीत यांनी पंचनामा केला असून या परिसरात पावसाने अनेक दिवसापासून थैमान घातल्यामुळेच विजेचा जोर वाढला असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे    तालुक्यातील मौजे हिप्परगा येथीलर

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे  वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला. नायगाव - माधव पवार राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात  आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेस
गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकी मध्ये  पञकार वैभव घाटे बहुमताने विजय. ------------------------------ ------------- बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे 2015 या वर्षे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली सौ. साविञाबाई माधवराव घाटे या दोन प्रभागामधुन निवडुन आल्यामुळे त्यानी एका जागेचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले 29 मे रोजी    मतमोजणी मध्ये सरपंच सुपुञ वैभव माधवराव घाटे हे बहुमताने विजय झाले. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हा निकाल जाहीर केला. बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे 2015 च्या निवडणुकी मध्ये वार्ड क्र. 1 व वार्ड क्र.3 या दोनीही ठिकानाहुन बहुमताने विजय झाल्या होत्या . शासन नियमानुसार वार्ड क्रमांक तिनचा सदस्यचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची शनिवारी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले.  29 मे रोजी मतमोजणी घेण्यात आली. बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी केलेल्या मतमोजणीत वैभव माधवराव घाटे यांना 216 मते तर गौराबाई गायकवाड यांना 91 मध्ये

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर.

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर. नांदेड- वैभव घाटे बिलोली तालुक्यातील गंजगाव परिसरामध्ये अवैध धंद्याचे मोठ्या प्रमाणात उत आला आहे तसेच गंजगाव परिसरामध्ये विना परवाना देशी दारु मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. तरी संबधितांनी या प्रकरणी कठोर पाउल उचलणे गरजेचे आहे. गंजगाव माचनुर या गावामध्ये देशी दारु विक्रीचा परवाना कोणत्याही विक्रेत्याकडे नसुन खुले आम पणे दारु विक्रीचा व्यवसाय जोमात चालु आहे बिलोली तालुक्यात हातपंपाना कमी पाणी येत आसेल पण तालुक्यात दारु त्यापेक्षाही जास्त विकली जात आहे. यांचा मोठा परिणाम गावातील तरुण वर्गावर होत आहे . यांचा सर्वात जास्त ञास महिलांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे . गल्लो गल्ली मोठ्या प्रमाणात वाठ झाल्याने गावातील शांतता लोप पावत आहे. या दारुड्या लोकांमुळे गल्लो गल्लीत गोंधळाचे वातावरण राहात असल्याने त्यांच्या बालकांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. महिलांना या गोष्टींचा नाहक ञास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या गोष्टींकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करित आहे तरी संबंधित विभागाचे अधिकारी गांभिर्याने दखल घेवु

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत &#