नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .
नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
तालुका प्रतिनिधी
नायगाव - माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन एका हिप्परगा येथिल शेतकऱ्यांचा बैल तर दुसऱ्या शेतकऱ्यांची गाय मरण पावली आणि सदर विजेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्यांचा १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी झाल्याचे व्रत असून जखमी मुलांना नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आल्याची माहीती गावाचे सरपंच राजीव पाटील कदम यांनी सांगितले असून सदर बैलाचा व गायींचा पंचनामा करण्यासाठी नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई यांच्या आदेशानुसार तलाठी हारीश तळकीत यांनी पंचनामा केला असून या परिसरात पावसाने अनेक दिवसापासून थैमान घातल्यामुळेच विजेचा जोर वाढला असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे
तालुक्यातील मौजे हिप्परगा येथीलरहिवासी असलेले शेतकरी संभाजी दतराम पाटील कदम यांनी आपल्या शेतात कामा निमित्त बैल घेवुन गेला होता त्या बैलाच्या बाजूला असलेला एका १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर संभाजी कदम हा जखमी झाला आणि दुसरा शेतकरी गणेश इरन्ना पाटील कदम यांची अंदाजे ४० हाजाराची गाय मरण पावली तर संभाजी दतराम पाटील कदम यांचा अंदाजे ५० हजारांचा बैल ठार झाला या दोन्ही गाय व बैलात एकूण अंदाजे ९० हाजार रुपायाचे नुकसान झाले असल्याचे हिप्परगा येथील नागरिकांनी सांगितले असून ही घटना गावाच्या दक्षिण भागाकडील एक ते दीड किलोमीटर अंतरावर घडली असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे असे सरपंचासह गावकऱ्यानी मागणी केली आहे
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
तालुका प्रतिनिधी
नायगाव - माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन एका हिप्परगा येथिल शेतकऱ्यांचा बैल तर दुसऱ्या शेतकऱ्यांची गाय मरण पावली आणि सदर विजेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्यांचा १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी झाल्याचे व्रत असून जखमी मुलांना नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आल्याची माहीती गावाचे सरपंच राजीव पाटील कदम यांनी सांगितले असून सदर बैलाचा व गायींचा पंचनामा करण्यासाठी नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई यांच्या आदेशानुसार तलाठी हारीश तळकीत यांनी पंचनामा केला असून या परिसरात पावसाने अनेक दिवसापासून थैमान घातल्यामुळेच विजेचा जोर वाढला असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे
तालुक्यातील मौजे हिप्परगा येथीलरहिवासी असलेले शेतकरी संभाजी दतराम पाटील कदम यांनी आपल्या शेतात कामा निमित्त बैल घेवुन गेला होता त्या बैलाच्या बाजूला असलेला एका १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर संभाजी कदम हा जखमी झाला आणि दुसरा शेतकरी गणेश इरन्ना पाटील कदम यांची अंदाजे ४० हाजाराची गाय मरण पावली तर संभाजी दतराम पाटील कदम यांचा अंदाजे ५० हजारांचा बैल ठार झाला या दोन्ही गाय व बैलात एकूण अंदाजे ९० हाजार रुपायाचे नुकसान झाले असल्याचे हिप्परगा येथील नागरिकांनी सांगितले असून ही घटना गावाच्या दक्षिण भागाकडील एक ते दीड किलोमीटर अंतरावर घडली असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे असे सरपंचासह गावकऱ्यानी मागणी केली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा