धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.
नायगाव - माधव पवार
राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले
खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेसची सता असून तसेच बरबडा जिल्हा परिषद गटासह नायगाव पंचायत समितीवर मार्केट कमिटी तालुक्यातील कांही पंचायत समितीचे सदस्य . काल परवाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुध्दा काँग्रेस पक्षाची सत्ता काबीज आहे
राजकारण म्हटले की राजकारणात कधी ना कधी कमी जास्त होवू शकते सन १८८७ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्या पासून काँग्रेसची जनतेला चांगली ओळख आहे एवढे असताना सुध्दा या भारत देशातील सता एका राज्याचे मुख्यमंत्री पद भोगलेले माननीय नरेंद्रजी मोदी या देशातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून महान भारत देशांचे पंतप्रधान झाले ही त्यांची किमया नाही या देशातील सवाशे कोठी नागरिकांची किमया असल्याचे जिल्हा भरातील जनतेचे स्पष्ट मत असून दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या निवडणुकी पूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रचारासाठी नांदेड येथे आले होते परंतु याच ठिकाणचे भूमीपुत्र असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि . चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे खासदार आहे
ज्या काँग्रेस पक्षांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला थोडा फार ही तडा जावु न देता नांदेड येथील महानगर पालिकेत एक हाती सता प्राप्त करुन घेतले हे कशाचे प्रतीक आहे हे मात्र समजावून घेण्याची गरज भासत असून अशोकराव चव्हाण हे विकासअभिमुख नेतृत्व अनेक नेत्यांनी पक्षातुन बाहेर पडून आदला बदल चालु केली परत काँग्रेस मध्ये आले परत गेले परंतु माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही कारण आपण ज्या पक्षा पासून अनेक पदे भोगली त्या पक्षाला गदारी करण्यासाठी शोभत नाही या हेतूने काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही म्हणून चव्हाण हे एक एकनिष्ट आहेत त्या करीता नांदेडकरांनी दाखवलेल्या आपुलकीची परत फेड करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण हे कठीबद्ध राहत असतात असे जनतेचे मत असले तरी शेवटी राजकारण आहे राजकारणात चढ़ उतार होवू शेकतो बदल होतच असतात हे मात्र निश्चीत आहे .
नायगाव - माधव पवार
राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले
खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेसची सता असून तसेच बरबडा जिल्हा परिषद गटासह नायगाव पंचायत समितीवर मार्केट कमिटी तालुक्यातील कांही पंचायत समितीचे सदस्य . काल परवाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुध्दा काँग्रेस पक्षाची सत्ता काबीज आहे
राजकारण म्हटले की राजकारणात कधी ना कधी कमी जास्त होवू शकते सन १८८७ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्या पासून काँग्रेसची जनतेला चांगली ओळख आहे एवढे असताना सुध्दा या भारत देशातील सता एका राज्याचे मुख्यमंत्री पद भोगलेले माननीय नरेंद्रजी मोदी या देशातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून महान भारत देशांचे पंतप्रधान झाले ही त्यांची किमया नाही या देशातील सवाशे कोठी नागरिकांची किमया असल्याचे जिल्हा भरातील जनतेचे स्पष्ट मत असून दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या निवडणुकी पूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रचारासाठी नांदेड येथे आले होते परंतु याच ठिकाणचे भूमीपुत्र असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि . चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे खासदार आहे
ज्या काँग्रेस पक्षांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला थोडा फार ही तडा जावु न देता नांदेड येथील महानगर पालिकेत एक हाती सता प्राप्त करुन घेतले हे कशाचे प्रतीक आहे हे मात्र समजावून घेण्याची गरज भासत असून अशोकराव चव्हाण हे विकासअभिमुख नेतृत्व अनेक नेत्यांनी पक्षातुन बाहेर पडून आदला बदल चालु केली परत काँग्रेस मध्ये आले परत गेले परंतु माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही कारण आपण ज्या पक्षा पासून अनेक पदे भोगली त्या पक्षाला गदारी करण्यासाठी शोभत नाही या हेतूने काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही म्हणून चव्हाण हे एक एकनिष्ट आहेत त्या करीता नांदेडकरांनी दाखवलेल्या आपुलकीची परत फेड करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण हे कठीबद्ध राहत असतात असे जनतेचे मत असले तरी शेवटी राजकारण आहे राजकारणात चढ़ उतार होवू शेकतो बदल होतच असतात हे मात्र निश्चीत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा