मुख्य सामग्रीवर वगळा

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे  वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

नायगाव - माधव पवार

राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले
खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात  आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेसची सता असून तसेच बरबडा जिल्हा परिषद गटासह  नायगाव पंचायत समितीवर मार्केट कमिटी तालुक्यातील कांही पंचायत समितीचे सदस्य . काल परवाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुध्दा काँग्रेस पक्षाची सत्ता काबीज आहे
      राजकारण म्हटले की राजकारणात कधी ना कधी  कमी जास्त होवू शकते सन १८८७ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्या पासून काँग्रेसची जनतेला चांगली ओळख आहे एवढे असताना सुध्दा या भारत देशातील सता एका राज्याचे मुख्यमंत्री पद भोगलेले माननीय नरेंद्रजी मोदी या देशातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून महान भारत देशांचे पंतप्रधान झाले ही त्यांची किमया नाही या देशातील सवाशे कोठी नागरिकांची किमया असल्याचे जिल्हा भरातील जनतेचे स्पष्ट मत असून दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या निवडणुकी पूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या  प्रचारासाठी नांदेड येथे आले होते परंतु याच ठिकाणचे भूमीपुत्र असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि . चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे खासदार आहे
      ज्या काँग्रेस पक्षांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर  विश्वास टाकला त्या विश्वासाला थोडा फार ही तडा जावु न देता नांदेड येथील महानगर पालिकेत एक हाती सता प्राप्त करुन घेतले हे कशाचे प्रतीक आहे हे मात्र समजावून घेण्याची गरज भासत असून अशोकराव चव्हाण हे विकासअभिमुख नेतृत्व अनेक नेत्यांनी पक्षातुन बाहेर पडून आदला बदल चालु केली परत काँग्रेस मध्ये आले परत गेले परंतु माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही कारण आपण ज्या पक्षा पासून अनेक पदे भोगली त्या पक्षाला गदारी करण्यासाठी शोभत नाही या हेतूने काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही म्हणून चव्हाण हे एक एकनिष्ट आहेत त्या करीता नांदेडकरांनी दाखवलेल्या आपुलकीची परत फेड करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण हे कठीबद्ध राहत असतात असे जनतेचे मत असले तरी शेवटी राजकारण आहे राजकारणात चढ़ उतार होवू शेकतो बदल होतच असतात हे मात्र निश्चीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष