कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी)
कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद कांबळे यांनी सत्तत ग्रामपंचायतीला पाठपुरावा करुण सुध्दा सन 2015 ते 2020 या काळात दलित वस्तीमध्ये एक हि विकास कामे केलेले नाहीत सरपंच व ग्रामसेवक सदास्यांना विश्वासात न घेता त्यांची मनमानी कारभार करत आसतात पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये ग्रामिण भागात ग्रामपंचायत खुप महत्वाची भुमिका बजवतात पण येथिल सरपंच ग्रामसेवक यांच्या एकमुठी धोरणामुळे थेथिल जनता ञास झाली आहे शासन दलित वस्तीचा विकास कामासाठी लाखो रुपये निधी देतो पण ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे निधीची व्हिलेवाट लावतात ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून कोलेहेबोरगाव येथिल ग्रा.पं.सदस्य अरविंद कांबळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. सरपंच व ग्रामसेवकांकडून त्यांच्या प्रभागात कामे केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत असल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत.कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 ला झाली असून सरपंच व ग्रामसेवक विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिक नाराज आहेत. प्रभागातील कामांबद्दल पक्षपाती धोरण अवलंबिले जात असल्याच्या निषेधार्थ सदस्य पदाचा राजीनामा दिलो असल्याचे म्हटले आहे.
बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी)
कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद कांबळे यांनी सत्तत ग्रामपंचायतीला पाठपुरावा करुण सुध्दा सन 2015 ते 2020 या काळात दलित वस्तीमध्ये एक हि विकास कामे केलेले नाहीत सरपंच व ग्रामसेवक सदास्यांना विश्वासात न घेता त्यांची मनमानी कारभार करत आसतात पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये ग्रामिण भागात ग्रामपंचायत खुप महत्वाची भुमिका बजवतात पण येथिल सरपंच ग्रामसेवक यांच्या एकमुठी धोरणामुळे थेथिल जनता ञास झाली आहे शासन दलित वस्तीचा विकास कामासाठी लाखो रुपये निधी देतो पण ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे निधीची व्हिलेवाट लावतात ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून कोलेहेबोरगाव येथिल ग्रा.पं.सदस्य अरविंद कांबळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. सरपंच व ग्रामसेवकांकडून त्यांच्या प्रभागात कामे केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत असल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत.कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 ला झाली असून सरपंच व ग्रामसेवक विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिक नाराज आहेत. प्रभागातील कामांबद्दल पक्षपाती धोरण अवलंबिले जात असल्याच्या निषेधार्थ सदस्य पदाचा राजीनामा दिलो असल्याचे म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा