प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन..!
बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे
महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सिमेवर असलेल्या गंजगाव येथिल प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत सन 2016 -17 या वर्षात येथिल कार्यक्षम व जबाबदार सरपंच मुळे या गावात 136 घरकुल मंजुर झाली असुन हे गाव या योजनेचा लाभ घेण्यात बिलोली तालुक्यात पहील्या क्रमांकावर आहे. येथिल ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजावर येथिल जनता समाधानी असुन नरेंद्र मोदीच्या या योजनेमुळेही नागरिक अनंदीत आहेत .136 पैकी 104 लाभार्थाच्या बँक खातेवर थेट अनुदान प्राप्त झाले आहे. या गावातील अनेक नागरिक निवार्या पासुन वंचित होते. परंतु येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी या योजनेत जातीने लक्ष घालुन शासनाला वेळोवेळी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गावात मोठ्या संख्येने घरकुल मंजुर झाले आहेत . येथिल जनता नरेंद्र मोदीच्या सब का साथ सबका विकास या घोषणेला साथ दिली होती. आणि आता त्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटत आहे. अनेकांचा निवार्याचा प्रश्न मिटल्यामुळे सर्व नागरिक भाजप सरकार वर समाधानी आहेत. या योजनेच्या पाठपुराव्यात ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच सौ. साविञाबाई घाटेआणी ग्रामसेवक श्री. प्रकाश वाघमारे यांची भुमिका महत्त्वाची असुन या योजनेच्या लाभात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील योग्य समन्वयामुळे या घरकुल योजनेचा फायदा येथिल जनतेला झाला आहे.
बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे
महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सिमेवर असलेल्या गंजगाव येथिल प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत सन 2016 -17 या वर्षात येथिल कार्यक्षम व जबाबदार सरपंच मुळे या गावात 136 घरकुल मंजुर झाली असुन हे गाव या योजनेचा लाभ घेण्यात बिलोली तालुक्यात पहील्या क्रमांकावर आहे. येथिल ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजावर येथिल जनता समाधानी असुन नरेंद्र मोदीच्या या योजनेमुळेही नागरिक अनंदीत आहेत .136 पैकी 104 लाभार्थाच्या बँक खातेवर थेट अनुदान प्राप्त झाले आहे. या गावातील अनेक नागरिक निवार्या पासुन वंचित होते. परंतु येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी या योजनेत जातीने लक्ष घालुन शासनाला वेळोवेळी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गावात मोठ्या संख्येने घरकुल मंजुर झाले आहेत . येथिल जनता नरेंद्र मोदीच्या सब का साथ सबका विकास या घोषणेला साथ दिली होती. आणि आता त्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटत आहे. अनेकांचा निवार्याचा प्रश्न मिटल्यामुळे सर्व नागरिक भाजप सरकार वर समाधानी आहेत. या योजनेच्या पाठपुराव्यात ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच सौ. साविञाबाई घाटेआणी ग्रामसेवक श्री. प्रकाश वाघमारे यांची भुमिका महत्त्वाची असुन या योजनेच्या लाभात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील योग्य समन्वयामुळे या घरकुल योजनेचा फायदा येथिल जनतेला झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा