शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..! कुंडलवाडी प्रतिनिधी :
कुंडलवाडी शहरापासुन पाच ते आठ कि.मी.अंतरावर बांधण्यात आलेल्या बंधारा पाण्यावर लीफ्ट बसवुन जर हजारो एकर जमीन ओलीताखाले
आणल्या गेल्यास खर्या अर्थाने इकडील शेतकरी हा सक्षम होईल व कर्जबाजारी राहणार नाही.याचा फायदा अनेक धर्माबादच्या तालुक्यातील काही व बिलोली तालुक्यातील काही अशा अनेक गावाचा पाण्याचा प्रश्न मिटुन हा भाग सुजलाम् सफलाम् होईल.
आणी शेतकर्यासह मजुर दारही समाधी जीवन जगेल, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कुंडलवाडी शहर व परिसरातील खेड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेती सिचनांचा प्रश्न मार्गी लागेल. कुंडलवाडी सोसायटीच्या अतंर्गत च्या लिफ्ट चे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून बाभळी बंधारा परिसरात नवीन लिफ्ट बसून बिलोली ,धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिचनासाठी व जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमचा प्रश्न शासनाने सोडवावा - साईनाथ गोविंदू उत्तरवार -चेअरमन ,विविध कार्यकारी सोसायटी कुंडलवाडी, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कॅनॉल द्वारे कुंडलवाडीतील बंधारे भरतील शहर तसेच कुंडलवाडी व परिसरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेतीचा पणकया पालट होईल.अशाप्रतिक्रिया नुतन नगराध्यक्षा, सह वि.का.से.सहकारी सोसायटीचे चेअरमन यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा