मुख्य सामग्रीवर वगळा

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र

 बिलोली- वैभव घाटे

          महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,
       सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.
      महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.
      महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची मागणी असुण चढ्या दराने विक्री केली जाते अशी खुली चरच्या सगरोळी येसगी अदी सीमावरती गावात करत आहेत,
     तेलंगाणातील आर, टी, ओ चे उपकेंद्र सालुरा येथे असुण महाराट्राचे केंद्र सगरोळी फाटा येथे आहे, या ठिकाण चे अधीकारी हाप्ते वसुलीत मग्न असुण तेलंगाणातील रसायण मिश्रीत शिॅदि ही सहज पने महाराट्रात वहातुक करूण आणली जात आहे, या रसायण मिश्रित शिंदी प्राशन केल्याने अनेकांणा आजारांणी ग्रासले आहे.  या मध्ये पोट दुकी, हाता पायावर सुज येने, चक्कर येने, अनेक प्रकारचे वातीचे अजार, काविळ होने, डोळे कमजोर होने, डोके बधीर होने,  सुस्ति येने, असे अनेक अजार या रसायण मिश्रित शिॅन्दी प्राशन केल्या मुळे होतात असे वैद्यकीय चाचनीत समजते .
       या वर बंदणे यावे म्हणुन  दोन्ही राज्यांने आपआपली R.T.O.ची उपकेंद्र उभारली पण ती निस्काळचीचे केंद्र बिंदु ठरत आहे त्याळे वरिष्ट अधीकार्यीनी जातीने लक्ष देऊन हा प्रकार थांबवा अशी नी मागनी जनतेतुन करण्यात येत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष