मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बिलोली प्रतिनीधी
             नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन सार्वजनिक भीम जयंती महोत्सव,सभापती निवासस्थान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,देशमुख नगर येथे डॉ.बाबासाहेबांच्या पावन स्म्रुतीला अभिवादन केल.बिलोली तहसील समोरील भीमगायनाचा कार्यक्रम हे मुख्य आकर्षण ठरले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिलोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,नायब तहसीलदार ओमप्रकाश गौन्ड,बिलोलीचे माझी नगराध्यक्ष भीमराव जेठे,यशवंत गादगे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या पुर्नाक्रूती प्रतीमेला पुश्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रकाश पोवाडे,महेंद्रभाऊ गायकवाड,नगरसेवक आजमद चाऊस,जावेद कुरेशी,लक्ष्मण शेट्टीवार,समाधान जाधव,पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,दै.गाववाला चे ता.प्रतिनिधी प्रा.मारोती भदरगे,संदेश जाधव,वारणेचा वाघ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम भालेराव,सचिव संविधान दुगाने,दैनिक सम्राटचे प्रतिनिधी भास्कर भेदेकर,बौद्धाचार्य गोवलवार सर,चंद्रकांत वाघमारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.कदम,प्रदीप गायकवाड,विठल धोतरे,धम्मपाल जाधव,मुन्ना पोवाडे,सुनिल जेठे,पंढरीनाथ गायकवाड,जि.टी काळेवार,पत्रकार सुनिल कदम,पत्रकार संजय पोवाडे,पत्रकार रत्नाकर जाधव,माधव एडके,यादव लोकडे,पत्रकार देविदास कोंडलाडे,मारोती श्रीगीरे,अनीस चे कमलाकर जमदाडे,सिद्धपा पाटील,दिलीप घाटे,डी.टी सूर्यवंशी,पंढरीनाथ गायकवाड,संदीप कठारे,बजरंगदलचे गजानन पांचाळ,रवि गायकवाड,व शेकडो बौद्ध उपासक व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुन्ना पोवाडे यांनी केले.सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...